हातरस चेंगराचेंगरीत विषारी स्प्रेचार वापर केल्याने ही घटना घडली : बाबाचे वकील एपी सिंह

👇Click and Listen

हातरस चेंगराचेंगरीत विषारी स्प्रेचार वापर केल्याने ही घटना घडली : बाबाचे वकील एपी सिंह

हातरस चेंगराचेंगरीबाबत भोले बाबाचे वकील एपी सिंह यांनी दावा केला आहे की, सत्संगात 10-12 लोकांनी विषारी स्प्रे फवारले, त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे 121 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. एपी सिंग म्हणाले बाबांच्या सत्संगाची या प्रकरणात बदनामी होत आहे त्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजक आणि मुख्य आरोपीला अटक केली आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment